मराठी ई-बातम्या टीम कोर्लाई गावात अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले “होते की नव्हते”चा वाद शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी उकरून काढल्यानंतर किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांचे ते पत्र काल जारी केल्यानंतर कोर्लाई गावातील त्या जागेची पाहणी करण्यासाठी आज पोहचले. त्या ठिकाणची पाहणी केल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिस …
Read More »
Marathi e-Batmya