रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून विक्रमी हस्तांतरणाद्वारे चालना मिळालेली आणि आदर्श आचारसंहितेद्वारे मदत केली गेली, केंद्राने २२ महिन्यांच्या अंतरानंतर मे महिन्यात मासिक वित्तीय अधिशेषाचे सरप्लस निधी राखण्यात यश मिळविले असल्याचे वृत्त बिझनेस लाईनने आपल्या वृत्तात म्हटले आहे. यासह, पहिल्या दोन महिन्यांत राजकोषीय तूट गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील ११.८ …
Read More »राज्याचा कारभार म्हणजे आंधळ-दळतय अन्… कॅगच्या ठपक्यानंतर गृहनिर्माण विभागाला जाग
मागील काही वर्षात राज्य सरकारकडून नव्या नोकरभरतीवर बंदी कायम असल्याने आणि सरकार व प्रशासनातील अधिकाऱ्यांची अर्थात सेवेकऱ्यांची साठ-गाठ बांधली गेली. त्यामुळेच विविध नव्याने महामंडळे, राज्यस्तरीय समित्या, प्राधिकारणांची स्थापना करण्याचा सपाटाच राज्य सरकारने सुरु केला. त्यातीलच एक प्रकार म्हणजे राज्यातील घऱ खरेदीदारांची फसवणूक रोखण्यासाठी आणि बिल्डर लॉबीला चाप लावण्यासाठी रेरा अर्थात …
Read More »
Marathi e-Batmya