मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शक्य नाही. मात्र ज्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक परिक्षा द्यायची त्यासाठीच्या परिक्षेचे नियोजन जिल्हाधिकारी आणि स्थानिक आपत्ती निवारण प्राधिकरणाशी बोलून घ्यावा …
Read More »
Marathi e-Batmya