मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील ५ ते ६ दिवसापासून सतत २२ हजाराहून अधिक रूग्णांचे निदान होत होते. आज मात्र रूग्णसंख्येत घट होवून १७ हजार ०६६ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर दुसऱ्याबाजूला मुंबई, ठाणे जिल्ह्यात रूग्णांची सतत वाढतीच असल्याने या भागातील रूग्णांची संख्या पुन्हा ३० हजारापार गेली आहे. तर …
Read More »
Marathi e-Batmya