मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधीमंडळासमोर मांडणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. याबाबतीत कायद्याचा सोयीस्कर अर्थ काढून मा. मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना वरील त्यांनी आरोप केला. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम (२००५) …
Read More »तर मुख्यमंत्र्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते लोकसभा विरोधी पक्षनेते खा. मल्लिकार्जून खर्गे यांची टीका
औसा : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एखाद्या शेतकरी कुटुंबात जन्माला आले असते तर त्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते. पण दुर्दैवाने अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला असताना मुख्यमंत्र्यांना तो दिसून येत नाही. म्हणूनच राज्यात दुष्काळ नव्हे तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली जाते, अशी बोचरी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि …
Read More »सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजप नेते मस्तवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका
इंदापूर : प्रतिनिधी सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपचे नेते मुलींना पळवून नेण्याची भाषा करित आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनता भाजपच्या मस्तवाल नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे विशाल जनसंघर्ष सभेत …
Read More »सत्ताधारी भाजप आणि शिवसेना समोरासमोर काँग्रेसबरोबर शिवसेनेच्या विरोधामुळे सत्ताधारी भाजप गारठली
नागपूर : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उंचीवरून सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याने सभागृह तहकुबीनंतर पुन्हा सुरु झाल्यानंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे अतुल भातखळकर यांनी महाराजाबद्दल अपशब्द वापरल्याचा मुद्दा उपस्थित करत याप्रश्नी त्यांनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी भातखळकर यांना आपली …
Read More »नमोप्रमाणे ‘महामित्र’ ची मालकी खाजगी कंपनीकडे लाखो युजरची माहिती धोक्यात असल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे सुरु झालेल्या नमो अँपनंतर आता ‘महामित्र’ सोशल मिडीयीच्या माध्यमातून डेटा प्रायव्हसीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. तसेच या अँपद्वारे जमा होणारी सर्व माहिती अनुलोम या खाजगी कंपनीकडे जमा होत असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी …
Read More »
Marathi e-Batmya