भौगोलिक रणनीतीकार ब्रह्मा चेल्लानी यांनी म्हटले आहे की, ७-१० मे रोजी पाकिस्तानशी झालेल्या संघर्षादरम्यान भारताने आपल्या लष्करी यशाची जाहीर घोषणा उशिरा केल्याने इस्लामाबादला जागतिक स्तरावरील कथेला आकार देण्याची संधी मिळाली. एक्स (पूर्वी ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये, ब्रम्हा चेल्लानी यांनी लिहिले आहे की, “भारताच्या हवाई दलाच्या प्रमुखांनी नुकताच एक महत्त्वाचा खुलासा …
Read More »
Marathi e-Batmya