मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दर तीन वर्षांनी त्यांची बदली राज्याच्या कोणत्या भागात कधी आणि केव्हा होईल ? याची सतत टांगती तलवार असायची. मात्र आता द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांपर्यंत बदलीचा कालावधी आल्यास घाबरण्याचे किंवा चिंता करण्याचे कारण राहणार नसून सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना …
Read More »
Marathi e-Batmya