मुंबई : प्रतिनिधी मागील काही वर्षापासून राज्याचे गृहनिर्माण मंत्री असलेल्या प्रकाश महेता यांच्यावर झालेल्या आरोपामुळे सतत चर्चेत आहेत. त्यातच त्यांच्याकडील बरेचसे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतल्याची चर्चा मंत्रालयात सुरु असतानाच भ्रष्टाचाराचे आरोप झालेले म्हाडाचे माजी सचिव भरत बास्टेवाड यांची ओएसडी अर्थात विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने …
Read More »रमाबाई नगर, कामराज नगर, शांतीसागर वसाहत झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर, शांतीसागर पोलीस वसाहत आणि कामराज नगर येथील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी आज मंत्रालयात सांगितले. ते आज घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर, शांतीसागर पोलीस वसाहत आणि कामराज नगर झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. महेता म्हणाले, …
Read More »मुख्यमंत्र्यांमुळे गृहनिर्माण मंत्री आणि राज्यमंत्री बेदखल राज्यातील गृहनिर्माणाचा आढावा घेणे झाले बंद
मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सर्वांसाठी घरे या योजनेखाली राज्यात गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात नसल्याबाबत केंद्रीय गृहनिर्माण विभागाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. परंतु गृहनिर्माण विभागातील प्रत्येक गोष्टींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष घालत असल्याने या विभागाचे मंत्री प्रकाश महेता आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर हेच बेदखल झाल्याचे चित्र गृहनिर्माण …
Read More »प्रकल्प अर्धवट सोडणाऱ्या विकासकांचे प्रकल्प म्हाडाने ताब्यात घ्यावे आमदार समितीची राज्य सरकारला शिफारस
मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा इमारतींच्या पुर्नविकासाचे अनेक प्रकल्प सध्या रखडलेल्या अवस्थेत आहेत. तर या अनेक प्रकल्प विकासकांनी असेच सोडून दिलेले असल्याने विकासकांनी अर्धवट सोडलेले प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेवून त्याचा पुर्नविकास करावा अशी शिफारस मुंबई शहरातील पुर्नविकासाचे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या आमदार …
Read More »अपात्र झोपडीचा पुरावा द्या आणि घर मिळवा राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी
मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणावर अनेक सर्वसामान्य नागरीकांना हक्काचे घर नसल्याने रस्त्याच्या कडेला, शासकीय जमिनीवर अथवा खाजगी व्यक्तीच्या जमिनीवर झोपड्या घालून रहात असल्याचे दिसून येते. यातील अनेक झोपडीधारक अपात्र ठरत असल्याने त्यांच्या घराचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा अपात्र ठरणाऱ्या झोपडीधारकांना हक्काचे मिळणार असून फक्त अपात्र झोपडीचा पुरावा …
Read More »मुंबई शहर, उपनगर तसेच ठाण्यात एसआरएसाठी सीईओ नेमणार गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे विधानपरिषदेत आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरातील एसआरएच्या योजनांना अधिक गती देण्यासाठी आणि ठाणे जिल्ह्यातील एसआरए योजनांची वाढती व्याप्ती लक्षात घेता या तिन्ही ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ची नेमणुक करण्याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधान परिषदेत दिले. विधानसभा परिषद …
Read More »घरांसाठी करार करणाऱ्या सरकारकडून दोन वर्षात एक वीटही नाही रचली २१० कोटी रूपयांपैकी फक्त ५ कोटींचा खर्च
मुंबई: प्रतिनिधी देशातील प्रत्येक नागरीकाला स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात घर मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली प्रत्येकाला घर देण्याची घोषणा ९ डिसेंबर २०१५ रोजी केली. मात्र या घरांच्या निर्मितीसाठी मागील दोन वर्षात दोन वेळा विविध बांधकाम व्यावसायिकांशी सामंज्यस करार करणाऱ्या राज्य सरकारने स्वत:च्या गृहनिर्माण क्षेत्रातील म्हाडा, सिडकोच्या माध्यमातून …
Read More »
Marathi e-Batmya