Tag Archives: Immediate ban on mails and parcels from Pakistan to India

पाकिस्तानामधून भारतात येणाऱ्या टपाल आणि पार्सलवर तात्काळ बंदी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर, ज्यामध्ये पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी २६ भारतीय पर्यटकांचा बळी घेतला, नवी दिल्लीने इस्लामाबादविरुद्ध कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे भारताने पाकिस्तानबरोबरची आयात-निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता पाकिस्तानसोबत हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने सर्व श्रेणीतील टपाल आणि पार्सल देवाणघेवाण तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. “भारत सरकारने हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने …

Read More »