Breaking News

Tag Archives: In emergency all phone networks are under the control of the central government

आणीबाणी जाहिर झाल्यास फोनचे सर्व नेटवर्क केंद्र सरकारच्या ताब्यात नव्या कायद्याची २६ पासून अधिकार केंद्र सरकारकडे

२६ जूनपासून, केंद्र सरकारला दूरसंचार कायदा २०२३ च्या अंमलबजावणीनंतर आणीबाणीच्या काळात कोणत्याही दूरसंचार सेवा किंवा नेटवर्कवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार असेल. या तारखेपासून विशिष्ट तरतुदी लागू करून केंद्राने या कायद्याला अंशतः अधिसूचित केल्याचे वृत्त बिझनेस टूडेने संकेतस्थळावर दिले. राजपत्रातील अधिसूचनेत म्हटले आहे, “केंद्र सरकार याद्वारे जून २०२४ चा २६ वा दिवस …

Read More »