जागतिक कामगार प्रवाहात व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने, सौदी अरेबियाने भारत, पाकिस्तान आणि नायजेरियासह १४ देशांमधील नागरिकांसाठी ब्लॉक वर्क व्हिसा जारी करणे तात्पुरते स्थगित केले आहे. जून २०२५ च्या अखेरीपर्यंत हे निलंबन वार्षिक हज हंगामासोबतच आहे आणि स्थलांतरित कामगारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या क्षेत्रांमध्ये त्याचा परिणाम होण्याची अपेक्षा आहे. कंपन्या जुळवून घेण्यासाठी …
Read More »आता सहा महिने नोकरी करणाऱ्यांनाही ईपीएसमधून निधी काढता येणार ईपीएस निधीच्या नियमात बदल
केंद्राने शुक्रवारी कर्मचारी पेन्शन योजना अर्थात ईपीएस EPS, १९९५ मध्ये बदल केला आहे, याची खात्री करण्यासाठी ६ महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवा असलेले सदस्य देखील निधी काढू शकतात. दरवर्षी, लाखो ईपीएस EPS सदस्य पेन्शनसाठी आवश्यक १० वर्षांची अंशदायी सेवा देण्यापूर्वी योजना सोडतात. या सदस्यांना योजनेतील तरतुदींनुसार पैसे काढण्याचा लाभ दिला जातो. …
Read More »कामगारांच्या कल्याणसाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांमध्ये चर्चा
राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाच्या सुरु असलेल्या तसेच नवीन योजनांवर राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे आणि उत्तर प्रदेशचे श्रम व रोजगार मंत्री अनिल राजभर यांच्यात चर्चात्मक संवाद झाला. यावेळी मंत्री राजभर यांनी महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण योजना अनुकरणीय आहेत असे कौतुक करून खाडे यांना उत्तर प्रदेश …
Read More »EPFO ने २३.३४ कोटी लोकांना दिले व्याजाचे पैसे, तुमच्या खात्यावर आले का? तर ते ‘असे’ तपासा
मराठी ई-बातम्या टीम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने २३.३४ कोटी ग्राहकांच्या खात्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी व्याज हस्तांतरित केले आहे. EPFO PF वर ८.५०% दराने व्याज देत आहे. तुमच्या पीएफ खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्ही तपासणे आवश्यक आहे. तुमची शिल्लक कशी तपासायची आणि व्याजाचे पैसे …
Read More »जय जवान, जय किसान, जय कामगार आपल्या राज्याचे ध्येय राहणार शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार , कामगारांचे हित जोपासणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण …
Read More »लॉकडाऊनमुळे राज्यातील २ कोटी २९ लाख कामगारांवर बेकारी? चार कोटी ५० लाख कामगारांपैकी फक्त २० लाख ४० हजारांचे नोकऱ्या शाबूत
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला जवळपास ४५ दिवस पूर्ण होत आहेत. याकाळात दैनंदिन जीवनात काम करणाऱ्या असंघटीत ४ कोटी ५९ लाख ५० हजार कामगार काम करत होते. मात्र यातील जवळपास ५० टक्के कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता …
Read More »पंतप्रधान म्हणाले, स्वरूप कसे असेल माहित नाही मात्र तयारीत रहा डॉक्टर, नर्सेस, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करा मुख्यमंत्र्यांना सूचना
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट पुढील काळात कसे स्वरूप धारण करेल ते सांगता येणार नाही. त्यामुळे पॅरा मेडिकल कर्मचारी तयार ठेवा, त्यांना ऑनलाईन प्रशिक्षणाची सोय आरोग्य मंत्रालयाने केली आहे, निवृत्त सैनिकांना देखील सहभागी करून घ्या. कोरोनावर उपचारासाठी डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी करताहेत. त्यांच्यावर हल्ले केल्यास किंवा त्यांना त्रास दिल्यास सहन केले जाणार नाही. …
Read More »
Marathi e-Batmya