Tag Archives: marathi people industries

मराठी माणसांनाच राज्यातल्या शहरांचे महत्त्व कळेना मनसे प्रमुख राज ठाकरे यांची खंत

मुंबई : प्रतिनिधी परप्रांतातीय लोक महाराष्ट्रात येवून राज्यात इथे व्यवसायात शिरले आणि आपण नोकरी करत बसलो. पण हे समजून घ्यायला हवे की उद्योग, व्यवसायासाठी राज्यातली भूमी पोषक होती म्हणून ते इथे येऊ शकले आणि यशस्वी होऊ शकले. आपले दुर्दैव असे आहे की महाराष्ट्रातील शहरांचे महत्त्वच मराठी माणसांनाच कळले नसल्याची खंत महाराष्ट्र नवनिर्माण …

Read More »