चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्यावर आधारित रोजगार, आरोग्य ,पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळेच समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे, असे मुख्यमंत्री …
Read More »चीनच्या मागणीमुळे भारताकडून मॅग्नेटच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न सुरु दुर्मिळ मॅगेटला सध्या जगभरात मागणी इलेक्ट्रीक वाहनासाठी महत्वाचा घटक
चीनच्या निर्यात निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, इलेक्ट्रिक वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांसाठी एक महत्त्वाचा घटक असलेल्या दुर्मिळ पृथ्वी चुंबकांना सुरक्षित करण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल उचलत, सरकार या महत्त्वाच्या कच्च्या मालाचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचे मार्ग शोधत आहे, असे सीएनबीसी-टीव्ही18 च्या अहवालात सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे. वाढत्या जागतिक तणाव आणि पुरवठा साखळी अनिश्चिततेच्या दरम्यान, …
Read More »भारतीय औद्योगिक उत्पादन क्षेत्रात आला सावकाशपणा खाण उत्पादन घसरले, २.७ टक्क्यांवर आले उत्पादन
भारताचा औद्योगिक उत्पादन वाढ एप्रिलमध्ये वार्षिक आधारावर २.७% पर्यंत कमी झाला, जो मार्चमध्ये ३.९% होता, असे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार. तथापि, हा आकडा रॉयटर्सच्या सर्वेक्षणात अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या १% वाढीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) मध्ये सर्वात मोठा भाग असलेल्या उत्पादन क्षेत्राने एप्रिलमध्ये …
Read More »राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करा केंद्रीय खनिकर्म सचिव व्ही. एल.कांथा राव यांची सूचना
महाराष्ट्र शासनाच्या खनिकर्म विभागाचे काम उत्कृष्ट असून मार्चपर्यंत विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक खाण नव्याने कार्यरत होणार असून आगामी वर्षात विदर्भातील सात नवीन खाणी सुरू होतील राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन आणि लिलाव प्रक्रियेनंतरची सर्व अंमलबजावणी विहित वेळेत पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय खाण मंत्रालयाचे सचिव व्ही. एल. कांथा राव यांनी …
Read More »शंभूराज देसाई यांची घोषणा, खाणपट्टा व्यवस्थापन प्रणाली, गड-किल्ल्यांचा विकास… माजी सैनिक कल्याण विभागामार्फत सैनिकांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविणार
महाराष्ट्र हे नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध राज्य असून आपल्या गड-किल्ल्यांनी ऐतिहासिक- सांस्कृतिक वारसा जपला आहे. महाराष्ट्राचा हा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून वृद्धिंगत करण्यासाठी गतीने प्रयत्न करावेत. त्यातून स्थानिक विकासालाही चालना देण्यात यावी, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मंत्रालयात पर्यटन, …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आदेश, गौण खनिजे लोकांना सहज उपलब्ध होण्यावर भर द्या आगामी मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय होणार
कोकण व पुणे विभागाची गौण खनिज आढावा बैठक राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात पार पडली. या बैठकीत महसूल मंत्री यांनी लोकांना सहज आणि जलद गतीने गौण खनिज उपलब्ध झाले पाहिजेत यासाठी उपाय योजना निर्माण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्याच बरोबर नियमबाह्य सुरू असलेल्या सर्व दगडखाणींचा …
Read More »दादाजी भुसे यांचे आवाहन, बंदरांच्या विकासासाठी गुंतवणूकदारांनी पुढे यावे
राज्याच्या विकासात व आर्थिक प्रगतीत बंदरे क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा असून या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यास प्रोत्साहन देवून राज्यातील बंदरे विकासाला गती देण्यात येत असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. बंदरे विकास धोरण संदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सभागृह येथे लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. त्यावेळी भुसे बोलत होते. …
Read More »
Marathi e-Batmya