Breaking News

Tag Archives: NCP is entering its 25th year Many people have tried to break this party during this period But he was never appreciated by anyone state president Jayant Patil made it clear

जयंत पाटील यांचा भुजबळ यांना टोला,…तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? जे गेलेत त्यांच्यावर मी भाष्य करत नाही काही प्रश्न, विवंचना असतील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या काळात हा पक्ष मोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना कधीच कुणी दाद दिली नाही, अशी स्पष्टोक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील म्हणाले, कधीही कुणीही शरद पवार साहेबांपासून दूर गेले नाही. पण आज काही लोक दुर्दैवाने दूर गेले …

Read More »