लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर सर्वाधिक जागा एनडीएला मिळाल्या. त्यानंतर एनडीएची बैठक आज संसदेत बैठक झाली. या बैठकीत एनडीएच्या सर्व सदस्यांनी एकमताने लोकसभा सभागृहाच्या नेते पदी नरेंद्र मोदी यांची निवड केली. त्यानंतर एनडीएच्या सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनीही नरेंद्र …
Read More »भाजपाकडून एनडीएतील सहकाऱ्यांसाठी आखली सीमारेषा चंद्राबाबू नायडू आणि नितीनकुमार यांना हवे असलेल्या मंत्री पदाबाबत नकारघंटा
चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड (जेडीयू) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये प्रमुख खेळाडू म्हणून उदयास आले आहेत आणि त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाच्या पदांची मागणी केली आहे. तथापि, भाजपा आपल्या मित्रपक्षांना काही प्रमुख पदे सहजासहजी स्वीकारू शकत नाही आणि संरक्षण, वित्त, गृह …
Read More »नाना पटोले यांचा टीका,… जनतेने अहंकारी, तानाशाही व्यवस्थेला धडा शिकवला राहुल गांधींच्या पदयात्रेने देशातील चित्र बदलले, ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर मिळाले
लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वश्रेष्ठ असते. जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, जे लोक स्वतःला सर्वात मोठे मानत होते, ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागत होते, अशा प्रवृत्तीला जनतेने लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून देशात परिवर्तनाचा संदेशही महाराष्ट्रानेच दिला आहे. केंद्रातील १० …
Read More »भाजपा बहुमतापासून दूरः नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीचे किंगमेकर? सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीकडून पत्ते पिसायला सुरुवात
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश आणि इतर हिंदी भाषिक राज्यांमध्ये इंडिया आघाडी आणि घटकपक्षांना मतदारांना चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. मात्र ज्या भाजापाने ४०० पारचा नारा दिला होता. त्या भाजपाला ४०० काय आता २५० जागा मिळणेही अवघड होऊन बसला आहे. तर इंडिया आघाडीच्या विजयी …
Read More »लोकसभा निवडणूकीच्या निकालात इंडिया आघाडीने एनडीएचा कल तोडला अनेक राज्यात एनडीए पिछाडीवर, उत्तर प्रदेशात मोदींचा लीड घटला
लोकसभा निवडणूक २०२४ साठी सात टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर जाहिर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा प्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच तिसऱ्यांदा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए बहुमतात येईल आणि पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा विराजमान होतील असाही अंदाज व्यक्त करण्यात येत होता. …
Read More »सत्ताधाऱ्यांना तिसऱ्यांदा संधी, बाजारातील या कंपन्या काय म्हणतात मोदींच्या बहुमतांच्या एक्झिट पोलवर समाधान
सत्ताधारी नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (NDA) प्रचंड बहुमताने परतण्याच्या तयारीत असल्याचे एक्झिट पोल सूचित करतात. सर्व निर्देशांकांमध्ये दिसणाऱ्या ब्रॉड-बेस्ड रॅलीच्या बाबतीत बाजारांनी थंब्स अप दिले आहे यात शंका नाही. सर्व एक्झिट पोलच्या सरासरीच्या आधारावर, २०१९ मध्ये जिंकलेल्या ३५३ जागांच्या तुलनेत NDA अंदाजे ३७० जागा मिळवू शकेल, असे अंदाज दर्शवतात. तथापि, सरासरी …
Read More »राहुल गांधी यांची प्रतिक्रिया, सर्व मोदी मिडीया एक्झिट पोल, सिध्दु मुसेवालाचे गाणं ऐकलेय का? सातव्या टप्प्यातील मतदानानंतर जाहिर झालेल्या एक्झिट पोलवर दिली प्रतिक्रिया
लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यातील ५७ लोकसभा मतदारसंघात काल १ जून रोजी मतदान पार पडले, त्यानंतर विविध प्रसारमाध्यामांनी त्यांच्या सोबत असलेल्या काही कंपन्यांच्या माध्यमातून निवडणूक सर्व्हेक्षण जाहिर करण्यात आली. आतापर्यंत जारी झालेल्या निवडणूकोत्तर सर्व्हेक्षणात अर्थात एक्झिट पोलमध्ये भाजपा प्रणित एनडीएच्या बाजूने कल दाखविण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुख्यालयात काही …
Read More »७ वा टप्पा, मोदींच्या अविभाजीत लक्षासाठी तयार केलेला टप्पा राओआ पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये वाढू शकते
७२ वर्षांतील सर्वात प्रदीर्घ निवडणूक अखेरीस सात राज्यांतील ५७ मतदारसंघांत आणि चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशातील मतदानाने संपली. तीन राज्यांमध्ये – उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये – सहा आठवडे आणि सात टप्प्यांपेक्षा जास्त काळ लोकसभा निवडणूका सुरु होत्या. प्रत्येक कृतीचे प्रतिध्वनी पुढच्या निवडणूकीच्या टप्प्यात उमटत आहेत. ओडिशा आणि झारखंडसाठी हा …
Read More »अतुल लोंढे यांची टीका,… एनडीएच्या घटक पक्षात चलबिचल अजित पवारांनाही पराभवाची चाहूल, सहकारी सोबत राहतील का याची चिंता
भारतीय जनता पक्षाचे सरकार ४ जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. अब की बार ४०० पार, च्या कितीही गप्पा मारल्या तरी देशात तशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने भाजपाच्या सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे. कारण ४ जूनला एनडीएचा पराभव होऊन इंडिया आघाडीचेच सरकार येणार …
Read More »तेलुगू देसम, जनसेना आणि भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब
दक्षिण भारतातील कर्नाटक वगळता इतर राज्यात भाजपाला अद्याप एके ठिकाणीही शिरकाव करता आला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपासोबतची आघाडी तोडलेल्या तेलगू देसम पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना भाजपाने आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर साद घातली. परंतु नाय-होय, होय-नाय म्हणत चंद्राबाबू नायडू यांनी भाजपाला प्रतिसाद दिला. त्यातच दाक्षिणात्य अभिनेते पवन …
Read More »
Marathi e-Batmya