व्यवसाय आणि परोपकारातील योगदानासाठी रतन टाटा यांना मुख्यतः स्मरणात ठेवले जाईल, परंतु त्यांनी त्यांच्या जीवनकाळात अनेक आव्हानांना तोंड दिले. नीरा राडिया टेप्सपासून ते अयशस्वी दूरसंचार व्यवसायापर्यंत सायरस मिस्त्री यांच्याशी अलीकडच्या सार्वजनिक भांडणापर्यंत, रतन टाटा यांच्या भोवती वाद आणि आव्हाने निर्माण झाली होती. मात्र त्यावरही मात केली. मिस्त्री यांनी रतन टाटा …
Read More »
Marathi e-Batmya