Tag Archives: on first day of attack we loss in air

संरक्षण प्रमुख अनिल चौहान यांची स्पष्टोक्ती, होय हल्ल्याच्या पहिल्या दिवशी विमानांचे नुकसान… ऑपरेशन सिंदूरच्या हल्ल्यानंतर अचानक भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदी, नुकसानीची सविस्तर माहिती देण्यास नकार

पहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्यासाठी भारताने आखलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाई करण्यात आली. मात्र ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या पहिल्याच दिवशीच भारताला हवाई नुकसान सोसावे लागले. त्यामुळे भारताने रणनीती बदलली आणि तीन दिवसांनी शेजारील पाकिस्तानशी युद्धबंदीची घोषणा केली. परंतु ही घोषणा करण्यापूर्वी निर्णायक आघाडी …

Read More »