Tag Archives: Outgoing governor Shaktikanta Das said Inflation-growth balance…

मावळते गर्व्हनर शक्तीकांता दास म्हणाले, महागाई-वाढीचा समतोल…सर्वात महत्वाचे उद्या नवे गर्व्हनर संजय मल्होत्रा स्विकारणार पदभार

महागाई-वाढीचा समतोल पुनर्संचयित करणे हे रिझर्व्ह बँकेपुढे सर्वात महत्त्वाचे काम आहे, असे शक्तीकांत दास यांनी मंगळवारी आरबीआय गव्हर्नर या नात्याने त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले. “मला खात्री आहे की टीम आरबीआय RBI, नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली ते पुढे नेईल,” दास म्हणाले. महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांची सरकारने तीन वर्षांसाठी …

Read More »