Tag Archives: Priyanka Gandhi’s question Pandit Nehru is responsible for everything then

प्रियांका गांधी यांचा भाजपाला सवाल, सगळी जबाबदारी पंडीत नेहरू यांची तर मग तुमची काय राज्यघटना ही सुरक्षा आणि न्यायाचे कवच

मागील वर्षापासून देशाच्या स्वातंत्र्यापासून ते स्वातंत्र्यानंतर या देशातील जनतेच्या विकासासंदर्भात ज्या व्यक्तीने घेतलेली भूमिका आणि त्याने केलेली कामे जनतेला माहित आहेत. त्या व्यक्तीने देशाच्या भविष्यासाठी आयआयएम, आयआयटी, एम्स, गेल, भेल यासारख्या असंख्य संस्था उभ्या केल्या त्या व्यक्तीचे नाव पुसून टाकण्याचे काम आणि त्यांचे नाव कायमच्या विस्मरणात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात येत …

Read More »