बीएमसीने २०२४-२५ या आर्थिक वर्षात मुंबईकरांकडून मालमत्ता कराच्या नावाखाली विक्रमी ६,२०० कोटी रुपये वसूल केले असताना पुन्हा मुंबईकरांना लुटत आहेत. ही नवीन ईस्ट इंडिया कंपनी मुंबईकरांच्या खिशात सरळ हात घालत असून मालमत्ता करात तब्बल १२-१३% वाढ करण्याचा अदानी सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप करत मालमत्ता करातील कोणत्याही वाढीला काँग्रेसचा तीव्र …
Read More »
Marathi e-Batmya