मध्य रेल्वेने मुंबईत सुरू असलेल्या ट्रॅक बदलण्याच्या कामात उल्लेखनीय प्रगती साधली असून, या वर्षी एप्रिलपासून ६५ किमीचे नवीन ट्रॅक बसवले आहेत. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्याचे ट्रॅक त्यांच्या कार्यान्वित कालावधीच्या शेवटी पोहोचले असल्याने बदलणे आवश्यक आहे. एका वृत्तानुसार, एप्रिल २०२५ पर्यंत एकूण १२६ किमी ट्रॅक बदलण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट …
Read More »रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मोठे आश्वासन
महाराष्ट्रातील रेल्वेस्थानके आणि रेल्वेरुळालगत रेल्वेच्या जमिनीवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नांवर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्यांवर निष्कासन कार्यवाही तातडीने थांबवण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच रेल्वेरुळालगत ज्या झोपडपट्ट्या आहेत सर्व …
Read More »
Marathi e-Batmya