सनातन धर्माने भारताला उद्ध्वस्त केले आहे. सनातन धर्म नावाचा धर्म कधीच नव्हता. आम्ही हिंदू धर्माचे अनुयायी आहोत, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारण्यासाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी सनातन धर्म जबाबदार आहे. …
Read More »तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दिवट्या… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑफिशियल एक्स एकाऊंटवरून ट्विट
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली असल्याची टीका राज्याचे …
Read More »
Marathi e-Batmya