लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी दोन महत्त्वाच्या वळणांवर प्रकाश टाकला ज्यामुळे गेल्या वर्षी १० मे रोजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान मोठे नुकसान सहन करणाऱ्या पाकिस्तानला भारतासोबत युद्धबंदी करण्यास भाग पाडले. दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी खुलासा केला की भारत-पाकिस्तान संघर्ष वाढल्यास कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्यासाठी सशस्त्र दलांना …
Read More »काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारकडून हेल्पलाईन जारी हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन-संपर्क क्रमांक :- 022-22027990
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह …
Read More »पहलगाम येथील हल्ल्यामागे टीआरएफ संघटनेचा हातः कोणाशी संलग्नित संघटना लष्कर ए तैयब्बाची एक संघटना, कलम ३७० हटविल्यानंतर स्थापना झाली
कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यात, दहशतवाद्यांच्या एका गटाने पहलगामच्या बैसरन कुरणात पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यात किमान २६ पर्यटक ठार झाले. लश्कर-ए-तैयबा (LeT) ची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली. एलईटीचा सैफुल्ला कसुरी हा पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार होता, तर टीआरएफ गटाचे …
Read More »पहलगाम हल्ल्यातील तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी हल्लेखोरांमध्ये दोन काश्मिरींचा समावेश
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम कुरणात मंगळवारी (२२ एप्रिल, २०२५) दुपारी पर्यटकांची हत्या करणाऱ्या सुमारे चार ते सहा सशस्त्र दहशतवाद्यांच्या गटात दोन काश्मिरी पुरुष असल्याचा संशय आहे, असे सरकारी सूत्रांच्या हवाल्याने द हिंदूच्या संकेतस्थळाने वृत्त दिले. पुरुष पर्यटकांना लक्ष्य करून त्यांच्या धर्मावर आधारित असलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत तब्बल २६ लोक मारले …
Read More »पहलगाम येथे दहशतवाद्यांचा हल्लाः एकाचा मृत्यू तर २० पर्यटक जखमी भेळ खात खात दहशतवाद्यांनी केला हल्ला
मंगळवार दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान एकाचा मृत्यू झाला आणि २० पर्यटक जखमी झाले. जखमींपैकी किमान दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाममधील रस्त्याच्या कडेला असलेल्या बैसरन या कुरणात अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. जखमींना तातडीने रुग्णालयात पदाखल करण्यात आले आहे. “आमच्या माहितीनुसार दोन-तीन …
Read More »वर्षभरानंतर सापडला राजेश खन्नाच्या नायिकेचा सांगाडा कुटुंबासह झाली होती बेपत्ता
निर्मात्यांनी तिला मोठी रक्कम देऊन चित्रपटासाठी साईन केले होते. पण, ती अचानक गायब झाली. निर्माते चिंताग्रस्त झाले. निर्मात्यांचे पैसे घेऊन फरार झाल्याचा आरोप तिच्यावर होऊ लागले. मात्र, तपास सुरू झाला तेव्हा धक्कादायक बाबी पुढे आल्या. केवळ तीच नाही तर सुट्टीवर गेलेले तिचे संपूर्ण कुटुंब बेपत्ता होते. त्या अभिनेत्रीचा जन्म मुंबईत …
Read More »अमित शाह यांनी घेतला, जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा दहशतवाद विरोधी कारवाया मोडून काढण्यासाठी उचलणार कडक पावले
गेल्या आठवड्यात चार दिवसांत जम्मू आणि काश्मीरमधील रियासी, कठुआ आणि डोडा जिल्ह्यात चार ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ यात्रेकरू आणि एक सीआरपीएफ जवान ठार झाला आणि सात सुरक्षा कर्मचारी आणि अनेक जखमी झाले. कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन संशयित पाकिस्तानी दहशतवादीही ठार झाले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित …
Read More »तोंडी वाफा दवडण्यापेक्षा एकदाच काय सोक्षमोक्ष लावा
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सूचना मुंबई : प्रतिनिधी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ जवानांसह अनेकजण शहीद झाले. हा हल्ला केवळ दहशतवादी हल्ला नाही, तर हा गुप्तचर यंत्रणेच्या चिंधड्या उडविणारा हल्ला आहे. त्यामुळे आता कोणाला सोडणार नाही, या तोंडी वाफा दवडण्यापेक्षा एकदाच याचा सोक्षमोक्ष …
Read More »
Marathi e-Batmya