रविवारी (२९ जून २०२५) पहाटे पुरी येथे रथांभोवती झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांसह तीन भाविकांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांच्या सरकारच्या वतीने वैयक्तिकरित्या माफी मागितली. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींची तात्काळ चौकशी करण्याची घोषणा केली, मुख्यमंत्री मोहन …
Read More »पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून हिंसाचारः तिघांचा मृत्यू मुर्शिदाबाद मध्ये १५ पोलिस जखमी ११८ जणांना अटक
संसदेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक मंजूर झाल्यानंतर सुरू झालेल्या निदर्शनांचे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसाचारात रूपांतर झाले, जिथे तीन जणांचा मृत्यू झाला, १५ पोलिस कर्मचारी जखमी झाले आणि ११८ जणांना अटक करण्यात आली. शांततेचे आवाहन करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना “धर्माच्या नावाखाली गैर-धार्मिक कृत्य” करू नका असे आवाहन केले आणि राज्यात …
Read More »
Marathi e-Batmya