ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी आहेत, याची चौकशी तर केलीच पाहिजे पण घटनेला …
Read More »चेन्नई जवळ म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसचा भीषण अपघातः राहुल गांधी यांचा सवाल थांबलेल्या मालगाडीवर प्रवासी ट्रेन आदळून अपघात
चेन्नई विभागातील कावराई पेच्चई येथे रेल्वे मार्गावरील एका सिग्नल फेल झाल्याने तेथून जाणाऱ्या म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी थांबलेल्या मालगाडीवर म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेस आदळून अपघात झाला. दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागातील गुम्मीडीपुंडीजवळ कावराईपेट्टई येथे हा अपघात झाला. अपघातानंतर म्हैसूर-दरभंगा गाडीचे अनेक डबे घसरले आणि …
Read More »TrainAccident : आंध्र प्रदेशात दोन ट्रेनच्या धडकेत ८ जण ठार जखमींना विझियानगरम आणि विशाखापट्टणम येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनचे किमान दोन डबे कोठावलसा मंडल (ब्लॉक) येथील कांतकपल्ली जंक्शनजवळ विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजरने आदळल्याने TrainAccident रुळावरून घसरले. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ईस्ट कोस्ट रेल्वे झोनच्या वॉल्टेअर विभागाच्या विझियानगरम-कोट्टावलासा रेल्वे विभागातील अलमांडा आणि कांतकपल्ली दरम्यान झाला. . ट्रेन क्रमांक 08532 विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर आणि 08504 …
Read More »Train Accident : ५ ठार, ७० हून अधिक जखमी, घटनास्थळी बचावकार्य सुरू बक्सरचे जिल्हा दंडाधिकारी अंशुल अग्रवाल यांनी ४ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्याच वेळी, मदतकार्यात गुंतलेल्या पोलिसांनी आणखी एक मृतदेह सापडल्याची पुष्टी केली
पाटणा, 12 ऑक्टोबर : आसाममधील आनंद विहारहून कामाख्याला जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला (ट्रेन क्रमांक २५०६) काल रात्री ९.३५ वाजता बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला Train Accident. ज्यामध्ये आतापर्यंत ५ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. या अपघातात ७० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. बक्सरचे जिल्हा दंडाधिकारी अंशुल …
Read More »ओडिसातील रेल्वे अपघाताबद्दल सोनिया गांधी यांनी व्यक्त केला शोक रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशीचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश
ओडिसातल्या बालासोरे येथे शुक्रवारी रात्री उशिरा तीन ट्रेन्सचा अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी शोक व्यक्त केला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे अशी भावना व्यक्त केली. ओडिसातल्या बालासोरमध्ये झालेला अपघात हा अत्यंत वेदनादायी आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयासह …
Read More »
Marathi e-Batmya