मंत्री पदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केले असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिसांत केली आहे. एवढेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या …
Read More »बाळासाहेब थोरात यांचा सवाल, हायवे समस्यांवर काही ठोस धोरण आहे का ? खराब महामार्गामुळे नाशिक-मुंबईसाठी ३ तासाऐवजी ६ तास लागतात
महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे. नाशिकहून मुंबईचा प्रवास हा फक्त ३ तासांचा आहे परंतु खराब महामार्गामुळे त्यास ६ तास लागतात. यातून अपघाताचे प्रसंग उद्धवतात हे लक्षात घेता राज्य सरकारचे महामार्गाच्या संदर्भात काही ठोस धोरण आहे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय, विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी सीआयडी मार्फत चौकशी होणार
काही दिवसांपूर्वी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांचा बीडहून मुंबईकडे येताना माडप बोगदा पास केल्यानंतर झालेल्या अपघातात मेटे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने मेटे यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले. यासंपूर्ण …
Read More »संभाजी राजे यांचा सवाल, मेटेंपर्यत मदत का वेळेत पोहोचली नाही ? मेटेंच्या निधनाला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार
मराठा आरक्षण आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेणारे आणि त्याचा पाठपुरावा करणारे आमदार विनायक मेटे याचे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ बीडहून मुंबईला परतत असताना हा अपघात झाला. मात्र अपघात झाल्यानंतर एक तास उशिराने आपत्कालीन मदत पोहोचली असल्याचे सांगण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले विनायक मेटे यांच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकार मेटे कुटुंबियांच्यासोबत
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले. अपघातानंतर विनायक मेटे यांना कामोठे येथील एमजीएम येथील रूग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम रूग्णालयाला भेट देत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मेटेंच्या निधनानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. …
Read More »विनायक मेटे यांच्या अपघाताची पोलिसांच्या ८ पथकाकडून चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर लगेच पोलिसांची कारवाई
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचे आज (१४ ऑगस्ट) अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात मेटेंच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, मेटेंचा अपघात नेमका कसा आणि कोणामुळे झाला याबाबत पोलिसांचे ८ पथक तपास करत आहेत. लवकरच …
Read More »शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचे अपघातात निधन; बीडला होणार अंत्यसंस्कार राजकिय आणि मराठा समाजाकडून हळहळ
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचं निधन झाल्याची घटना घडली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ खालापूरचा टोल नाका पार केल्यानंतर हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात पहाटे ५ वाजून ५ वाजता घडला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार राहीला …
Read More »राज्यात लोकशाही बंद आणि केवळ ‘रोक’ व ‘रोख’शाही सुरू विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारव टीकास्त्र
मराठी ई-बातम्या टीम निलंबित करण्याची गरज नसताना केवळ आवाज बंद करण्यासाठी आणि सरकार केव्हाही धोक्यात येऊ शकते, याची भीती असल्याने आमचे १२ आमदार वर्षभरासाठी निलंबित करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर करत राज्यात लोकशाही बंद आणि केवळ ‘रोक’ व ‘रोख’शाही सुरू असल्याची खरमरीत टीका …
Read More »धनंजय मुंडेच्या “रसिक”तेवर…विनायक मेटेंची टीका तर गृहमंत्र्यांचे मोघम उत्तर सपना चौधरीच्या नाच गाण्याचा कार्यक्रम केला आयोजित
मुंबई: प्रतिनिधी आपल्या “रसिक”तेपणामुळे आधीच राज्यात चर्चेत आलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळी निमित्त परळीत प्रसिध्द डान्सर सपना चौधरी यांच्या नाच गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला. विशेष म्हणजे राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप, नुकतेच अहमदनगरमध्ये रूग्णालयाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू आणि शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाईवरून विरोधकांकडून सातत्याने टीका …
Read More »मराठा समाजाला दिलासा: ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ मिळणार आर्थिक दृर्बल घटकांसाठीच्या आरक्षण आदेशात सुधारणा- राज्य शासनाचा शासन निर्णय जारी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश व शासन सेवेतील सरळ सेवेच्या नियुक्त्यांमध्ये १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले असून यामध्ये सुधारित आदेश आज काढण्यात आले आहेत. आता सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील (एसईबीसी) अर्थात मराठा समाजातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटकात आरक्षणाचा लाभ देण्याचा …
Read More »
Marathi e-Batmya