काल रात्रीपासून भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेला संघर्ष आणखी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या लष्कराने भारताविरोधात केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने त्या विरोधात प्रत्युत्तर दिले. त्यासंदर्भात दिवसभरात घडलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी याही …
Read More »
Marathi e-Batmya