मागील काही दिवसांपासून राज्यात आणि देशात औरंगजेब, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मुघल शासक यांच्या विषयीच्या चर्चांना ऊत आला आहे. त्यातच या मुद्यावरून सत्ताधारी भाजपाकडून वारंवार अशा चर्चांना पुरूस्कृतही केले जात आहे. यातच आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली. त्यामुळे या चर्चेत आणखीनच …
Read More »ईशान्य भारतात ८८ कोटींच्या ड्रग्जचा साठा जप्तः अमित शाह यांचे कडक कारवाईचे आदेश चार जणांना चारचाकी वाहनासह अटक, एनसीबीकडून चौकशीला सुरुवात
ईशान्य भारतात ८८ कोटी रूपये किंमतीचे ड्रग्ज सापडले असून या ड्रग्ज प्रकरणात कोणालाही मोकळे सोडू नका असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी दिले. आसामच्या इंफाळ आणि गुवाहाटी झोनमध्ये “८८ कोटी रुपयांच्या मेथॅम्फेटामाइन टॅब्लेटच्या मोठ्या प्रमाणात खेपा” प्रकरणी “आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेल” मध्ये सहभागी असलेल्या चार जणांना अटक करण्यात आली …
Read More »तेज प्रताप यादव यांच्या आदेशावर ठुमका लगावणाऱा तो पोलिस अखेर निलंबित पाटणा पोलिस अधिकार कार्यालयाची कारवाई
बिहारचे राजद आमदार तेज प्रताप यादव यांच्या गणवेशात नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या अंगरक्षक म्हणून नियुक्त केलेल्या पोलिस कॉन्स्टेबलला त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी होळी उत्सवादरम्यान घडलेल्या या घटनेत कॉन्स्टेबल दीपक कुमार तेज प्रताप यादव यांच्या नाचण्याच्या सूचनांचे पालन करताना दिसत होते. या व्हिडिओला लवकरच …
Read More »संगीतकार ए आर रहमान यांना रूग्णालयातून डिस्चार्ज डिहायड्रेशनमुळे अशक्त वाटत होते म्हणून रूग्णालयात दाखल केले होते
प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांना डिहायड्रेशनमुळे अशक्य वाटत होते. त्यामुळे आज सकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती ए आर रहमान यांच्या मुलाने ट्विटरवरून दिली. ए.आर. रहमान यांच्या मुलाने संगीतकारांच्या आरोग्याविषयी माहिती दिली: वडील डिहायड्रेशनमुळे अशक्त वाटत होते ए.आर. रहमान यांचा मुलगा …
Read More »पाकिस्तानच्या सैन्याच्या ताफ्यावर हल्ला, ९० सैनिकाचा मृत्यू झाल्याचा दावा आईडीने भरलेल्या ट्रकने पाकिस्तानी सैन्याच्या बसला धडक दिली
रविवारी क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या त्यांच्या पाकिस्तानच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये किमान सात पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि २१ जण जखमी झाले. अधिकृत सूत्रांनी सात जणांच्या मृत्यूची पुष्टी केली, तर बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि ९० लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिलेल्या …
Read More »जलयुक्त शिवारसाठी राज्य शासन आणि ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन यांच्यात सामंजस्य करार गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत सामाजिक संस्थांचा सहभाग
राज्यात ‘जलयुक्त शिवार योजना-2’ अंतर्गत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासोबतच शेतीची सुपिकता वाढण्यासही मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. या योजनेतील सहभाग आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन आणि मृद आणि जलसंधारण विभाग यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त …
Read More »भाजपाकडून विधान परिषदेसाठी ३ जणांची नावे जाहिरः अर्जाचा शेवटचा दिवस सोमवार शिंदे शिवसेनेने कडून आणि अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवारांची चाचपणी
विधान परिषदेतील पाच सदस्य विधानसभा निवडणूकीत विजयी झाल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला. या पाच जागांसाठी भाजपाचे तीन आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या हिश्शाला प्रत्येकी एक उमेदवार असे मिळून पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी २७ मार्चला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून तीन …
Read More »आशिष शेलार यांची घोषणा, आगामी ३६५ दिवसात १२०० कार्यक्रम होणार श्रमिकांच्या कलेला असतो घामाचा सुगंध ! आशिष शेलार यांचे मत
श्रमिकांची कला वृद्धींगत झाली होऊन पुढील पिढीपर्यंत नेली पाहिजे. आज जीपीटीचा जमाना आहे. त्यात कृत्रिम ट्यून मिळते पण सृजनाची ट्यून श्रमिक कलावंतच बनवू शकतो. या श्रमिकांच्या कलेला घामाचा सुगंध असतो, गौरव उद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल कलांचा श्रमिकांचा दोन …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महायुती सरकार म्हणजे ‘गँग्ज ऑफ …’ सारखे टोळ्यांचे सरकार औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक, महाराजांचे शौर्य पुसून टाकण्याचा भाजपाचा डाव
राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर १० लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवले आहे. आश्वासन हर्देषऊन न पाळणे हे सरकारचे अपयश आहे. भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत …
Read More »अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपन्यांच्या गोदामावर बीआयएसचा छापा छाप्यात अप्राणित वस्तु आढळल्या
भारतीय मानक ब्युरो अर्थात बीआयएस BIS ने अॅमेझॉन Amazon आणि फ्लिपकार्ट Flipkart सारख्या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे चालवल्या जाणाऱ्या गोदामांवर छापे टाकले आहेत, ज्यामुळे हजारो अप्रमाणित ग्राहक उत्पादने जप्त करण्यात आली आहेत, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. ७ मार्च रोजी, बीआयएस BIS अधिकाऱ्यांनी लखनौमधील अॅमेझॉन Amazon गोदामावर छापा टाकला, ज्यामध्ये …
Read More »
Marathi e-Batmya