पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊस येथे झालेल्या बैठकीत भारत आणि अमेरिकेने भारताला एफ-३५ लढाऊ विमानांची विक्री आणि संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या नव्या वचनबद्धतेसह महत्त्वाचे करार केले. “अमेरिका भारताच्या संरक्षण तयारीत महत्त्वाची भूमिका बजावते, धोरणात्मक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून आम्ही येत्या काळात संयुक्त विकास, संयुक्त उत्पादन …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मुंबई २६/११ प्रकरणातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणास मंजूरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन फौजदारी कायद्यासंदर्भातील महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीतून राज्यात गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तीन नवीन कायद्यांच्या संदर्भात आढावा बैठक झाली. …
Read More »अमित शाह यांचे आवाहन, महाराष्ट्राने नवीन फौजदारी कायदे सर्व आयुक्तालयांमध्ये लागू करावेत महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक आदर्श अभियोजन संचालनालय प्रणाली स्थापन करावी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पोलीस, कारागृहे, न्यायालये, अभियोजन आणि फॉरेन्सिक यासंबंधीच्या विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक, पोलीस संशोधन …
Read More »मंत्री म्हणाले होते, लव्ह जिहाद प्रकरणाची माहिती ऐकिव, पण सरकार आणतेय कायदा लव्ह जिहाद कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांप्रमाणे मुंबईसह राज्यात, भाजपाच्या दाव्यानुसार हिंदू-मुस्लिम धर्मियातील लव्ह बर्ड्संना अटकाव करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा प्रणित महायुती सरकारही लव्ह जिहादचा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे राज्यात लव्ह जिहाद प्रकरणाची एक लाख तक्रारी असल्याची ऐकिव माहिती असल्याचा खुलासा तत्कालीन महिला व बालविकास मंत्र्यांनी अधिवेशन काळात विधानसभा सभागृहात केला …
Read More »अतुल लोंढे यांची मागणी, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या अन्नदाता शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिम्मत होतेच कशी? काही संवेदना आहेत की नाही?
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक रूपयाची भीक आता भिकारीही घेत पण आम्ही शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा दिल्याचे आक्षेपार्ह वक्यव्य केले. त्यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भाजपा युती …
Read More »ग्रामीण डाक सेवक पदाची २१ रिक्त पदांसाठी भरती; इच्छुक उमेदवारांनी ३ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी (२१ रिक्त पदे) भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ०३ मार्च, २०२५ पर्यंत व त्यापूर्वी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन नवी मुंबई विभाग, वाशीचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीद्वारे करणे …
Read More »प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ जाहीर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ जाहीर
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत विविध लाभांचे वाटप करण्यासाठी आज लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या लकी ड्रॉद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मित्तल टॉवर येथील मत्स्य व्यवसाय आयुक्तालयामध्ये या लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहित आणि रोहित या दोन बालकांच्या हस्तेही काही लाभार्थ्यांच्या …
Read More »प्रल्हाद जोशी यांची माहिती, शुल्कमुक्त पिवळ्या वाटाण्याची आयात थांबविणार व्यापारी संघटनांचा मात्र आयात शुल्क लागू ठेवण्याची मागणी
सरकारने चण्याऐवजी वापरल्या जाणाऱ्या पिवळ्या वाटाण्यांची आयात २८ फेब्रुवारीनंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सांगितले. “आम्ही पिवळ्या वाटाण्यांची शुल्कमुक्त आयात थांबवत आहोत,” असे प्रल्हाद जोशी यांनी डाळींच्या परिषदेच्या बाजूला सांगितले. तथापि, त्यांनी सांगितले की मंत्र्यांचा एक गट (GoM) लवकरच यावर निर्णय घेईल. व्यापारी सूत्रांनी सांगितले …
Read More »मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू बीरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार लागू
मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी ९ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिल्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे राज्य निवडून आलेल्या नेतृत्वाशिवाय राहिले. राज्य विधानसभा बोलावण्याची अंतिम मुदत १२ फेब्रुवारी रोजी संपल्याने राजकीय अनिश्चितता आणखी वाढली आहे. राज्यपालांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अहवाल पाठवल्यानंतर केंद्रीय राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात …
Read More »सेबीला हवाय व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवरील नियंत्रण अनधिकृत वित्तीय सल्ला देण्याच्या चॅनलवर कारवाई करण्यासाठी नियंत्रण हवेय
सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनियंत्रित आर्थिक सल्ल्यांवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनधिकृत आर्थिक सल्लागारांवर कारवाई करण्यासाठी अधिक अधिकार वापरू इच्छित आहे आणि त्यासाठी सरकारशी संपर्क साधला आहे, असे रॉयटर्सच्या अहवालात उघड झाले आहे. अहवालानुसार, बाजार नियामक व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर …
Read More »
Marathi e-Batmya