Breaking News

१ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी गैरहजर जाहिर सभेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची माहिती

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले की त्या १ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या इंडिया ब्लॉकच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. कारण त्या राज्यातील निवडणुकांमध्ये आणि चक्रीवादळ रेमालमुळे व्यस्त असतील. कोलकाता येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बँनर्जी म्हणाल्य़ा की, “इंडिया गटाने आधी सांगितले होते की …

Read More »

भारतीय हवामान खात्याचा अंदाज, सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार हिट वेव्हपासून काही काळ दिलासा मिळणार

भारताच्या हवामान खात्याने अर्थात IMD सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे रेलाम चक्रिवादळामुळे भारताच्या वायव्य आणि मध्य भागात तीन दिवसांत उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. “पश्चिमी विक्षोभ आणि अरबी समुद्रातील आर्द्रतेमुळे तीन दिवसांनंतर देशाच्या वायव्य आणि मध्य भागात उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. वायव्य भारतात काही गडगडाटी वादळ आणि …

Read More »

डिआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत यांना एक वर्षाची मुदतवाढ लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्यानंतर डॉ समीर व्ही कामत यांनाही वाढ

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने २७ मे रोजी संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे अर्थात डीआरडीओ सचिव डॉ समीर व्ही कामत आणि संरक्षण संशोधन विकास संस्था (DRDO) चे अध्यक्ष यांना ३१ मे २०२५ पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ दिली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ३१ मे २०२४ पासून ३१ मे २०२५ अशी एक वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची …

Read More »

प्रचारासाठी गेलेल्या राहुल गांधी यांचा सभे दरम्यानच दोन वेळा स्टेज खचला बिहारच्या पाटलीपुत्र येथील घटना

लोकसभा निवडणूकीच्या ७ व्या अर्थात अखेरच्या टप्प्यातील प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे बिहार येथील प्रचार सभेसाठी गेले होते. मात्र स्टेज प्रचारासाठी उभारण्यात आलेला स्टेज दोन वेळा खचल्याची घटना घडली. या घटनेत कोणाला ईजा झाली नाही. मात्र प्रचारसभा तशीच पुढे सुरु ठेवण्यात आली आणि राहुल गांधी यांनी सभेत सभाही घेतली. …

Read More »

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती, पोर्शे अपघात प्रकरणात दोन डॉक्टरांना अटक आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकल्याप्रकरणी कारवाई

पुण्यातील पोर्शे कार अपगात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. मात्र मात्र ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुखांनी पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली रुग्णालयातील दोन डॉक्टरला अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी दिली. अपघातात सामील असलेल्या अल्पवयीन व्यक्तीचे रक्त नमुने अल्कोहोल न घेतलेल्या दुसऱ्या …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका,… एनडीएच्या घटक पक्षात चलबिचल अजित पवारांनाही पराभवाची चाहूल, सहकारी सोबत राहतील का याची चिंता

भारतीय जनता पक्षाचे सरकार ४ जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. अब की बार ४०० पार, च्या कितीही गप्पा मारल्या तरी देशात तशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने भाजपाच्या सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे. कारण ४ जूनला एनडीएचा पराभव होऊन इंडिया आघाडीचेच सरकार येणार …

Read More »

प्रज्वल रेवण्णाने व्हिडिओ जारी करत काँग्रेसवर आरोप, पण मी ३१ मे पूर्वी येणार एसआयटीच्या नोटीसीनुसार हजर होणार

कर्नाटकचे खासदार तथा जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते प्रज्वल रेवण्णा, यांच्यावर घरातील घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करत इतर अनेक महिलांचे लैगिंक छळ केल्याचा आरोप ऐन लोकसभा निवडणूकीच्या काळात करण्यात आले. त्यानंतर प्रज्वल रेवण्णा याच्या लैंगिक छळाचे अनेक व्हिडिओ व्हायरलही झाले. मात्र प्रज्वल रेवण्णा हे मतदान झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी …

Read More »

१० वीचा निकाल जाहिरः उतीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण वाढले, १.९८ टक्क्याने वाढ विभागीय निकालात कोकण पहिला, तर नागपूरचा सर्वात कमी

राज्यातील १० वी परिक्षेचा निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहिर केला. निकालात उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी १.९८ टक्क्याने निकाल वाढीव स्वरूपात लागला आहे. यंदाच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून ९९.१ टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूरचा अशून ९४.७३ …

Read More »

अजित पवार यांचे आवाहन…विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचू नका कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही विचारधारा सोडणार नाही...

निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपले गेले पाहिजे असे सांगतानाच आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत आज केले. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख …

Read More »

छगन भुजबळ यांचा इशारा, मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात सहभाग होऊ देणार नाही आगामी विधासभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्याच पाहिजेत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची असून राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षणांमध्ये मनुस्मृतीचा समावेश हा कदापी सहन करणार नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे तोपर्यंत मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकवू देणार नाही असे इशारा राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ …

Read More »