Breaking News

पतंजलीचा माफीनामा सादर, आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी बिनशर्त माफीनामा नसेल तर होणार कारवाई

पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी बिनशर्त माफी मागणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. या चुकांची त्यांना मनापासून पश्चात्ताप होत असल्याचे या दोघांनी म्हटले आहे आणि याची पुनरावृत्ती होणार नाही अशी हमी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या माफीनामा पत्रात दिली असल्याची माहिती …

Read More »

ओलाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑस्ट्रेलिया, यूके आणि न्युझीलंडमधील सेवा बंद उद्योग विस्ताराच्या अनुषंगाने घेतला निर्णय

सॉफ्टबँकच्या वित्तीय सहाय्यावर Ola आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या सेवांचा विस्तार केल्यानंतर जवळजवळ सहा वर्षांनी, यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील आपला विस्तार थांबवित आहे. कंपनी प्रारंभिक आयपीओ आणि घरगुती सेवांवर लक्ष केंद्रीत करू इच्छित असल्याची माहिती अशी माहिती ओलाच्या प्रवक्त्याने दिल्याचा टेकक्रंचने आपल्या वृत्तात म्हटले आहे. कंपनीने १२ एप्रिलपासून ऑस्ट्रेलियामध्ये तिचे कामकाज बंद …

Read More »

स्विगीसह या कंपन्यांचे आयपीओ बाजारात लवकरच येण्याची शक्यता चार कंपन्यांनी केले लिस्टींग

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने स्वतःला खाजगी मर्यादित संस्थेतून सार्वजनिक मर्यादित कंपनी बनवले आहे, असे कंपनीच्या रजिस्ट्रारकडे दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे. मीडिया रिपोर्ट्स सूचित करतात की नवी इंटरनेट कंपनी या वर्षाच्या शेवटी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरची तयारी करत आहे. कंपनीचे नाव बदलून ‘Swiggy Private Limited’ वरून ‘Swiggy Limited’ …

Read More »

न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील याचिका फेटाळली

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कथित अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका आज फेटाळून लावली. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपण उद्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आम आदमी पार्टीने सांगितले. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, AAP …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका…मोदींना बिनशर्त पाठिंबा

दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाढवा मेळावा आज दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. तसेच राज ठाकरे हे भाजपासोबत जाणार असल्याची अटकळही बांधली जात होती. त्यामुळे आज मनसेच्या गुढी पाढवा मेळाव्यात राज …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी काय याची निवडणूकीच्या उमेदवारी अर्जात सादर करण्याचा निर्णय एडीआर या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानेच निर्णय दिला होता. मात्र आज सर्वोच्च न्यायालयात याच अनुषंगाने आणखी एक याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूकीत उभा राहिलेला …

Read More »

गुढी पाडव्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राज्याला पत्र !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने राज्यातील जनतेला पत्र लिहिले आहे. आपल्या राज्यातील संस्कृती, महापुरुषांचे योगदान या सर्व गोष्टींवर जयंत पाटील यांनी प्रकाश टाकला आहे. तसेच राज्याच्या सुरु असलेल्या अधोगतीकडेही त्यांनी या पत्राद्वारे सामान्य जनतेचे लक्ष वेधले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पत्र …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, चंद्रपूरच्या सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा

राज्याचे वन मंत्री व भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींसाठी आयोजित सभेत सर्व मर्यादा पार केल्या. मुनगंटीवार यांची भाषा चिथवणीखोर व दोन समाजात शत्रुत्व निर्माण करणारी आहे. मुनगंटीवार यांनी आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केले असून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी प्रदेश …

Read More »

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे असणार आहेत. २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण ६४ हजार ५०८ मतदार केंद्रे होती. तर २००९ मध्ये एकूण ८३ हजार ९८६ मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. २०१४ मध्ये एकूण ९१ हजार …

Read More »

माधव भांडारी यांचे प्रत्युत्तर, नाना पटोले यांनी इतिहासाबद्दल माहिती घेऊन बोलावे

स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगाल प्रांताच्या सरकार स्थापनेवेळी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लीम लीगशी नव्हे तर फजलूल हक कृषक प्रजा पार्टीशी आघाडी केली होती. काँग्रेस – मुस्लीम लीगला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी डॉ.मुखर्जी यांनी कृषक प्रजा पार्टी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉकशी आघाडी केली होती, हा इतिहास आहे. …

Read More »