लेहमध्ये शांततापूर्ण बंदला हिंसक वळण लागले आणि त्यात चार जणांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक जण जखमी झाले, त्यानंतर शुक्रवारी हवामान कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या निदर्शकांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. सोनम वांगचुक यांना लेह विमानतळावर नेण्यात …
Read More »मणिपूरात पुन्हा हिंसाचार, अरामबाई टेंगगोलला सीबीआयकडून अटक हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा बंद प्रतिबंधात्मक आदेश लागू
सीबीआयने मैतेई गटाच्या नेत्या अरामबाई टेंगगोलला अटक केल्यानंतर रात्रभर निदर्शने सुरू झाल्यानंतर रविवारी मणिपूरच्या मध्य खोऱ्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. अरामबाई टेंगगोलचे स्वयंघोषित “सेनाप्रमुख” असीम कानन सिंग यांना शनिवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी इम्फाळ पश्चिमेकडील क्वाकेइथेल परिसरातून संघटनेच्या इतर चार सदस्यांसह ताब्यात घेतले. प्रत्युत्तरादाखल, …
Read More »अभिनेता अल्लू अर्जूनला आधी अटक नंतर १४ दिवसांची पोलिस कोठडी चित्रपटाच्या तिकीट रांगेत झआलेल्या चेंगरा चेगरीत महिलेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी केली अटक
काही दिवसांपूर्वी पुष्पा-२ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ३०० कोटीहून अधिक गल्ला जमवित नवा रेकॉर्ड बनविला. परंतु या चित्रपटाच्या तिकीट रांगेत चेंगरा चेंगरी झाल्याने एका महिलेला प्राणास मुकावे लागले. या महिलेच्या मृत्यबद्दल या चित्रपटाचा नायक अभिनेता अल्लू अर्जून याने शोक व्यक्त करत २५ लाख रूपयांचे अर्थसहाय्यही कुटुंबियांना दिले. मात्र तरीही या …
Read More »खिचडी घोटाळ्याप्रकऱणी सूरज चव्हाण यांच्या अटकेचे ईडीकडून समर्थन खिचडी घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण
कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच, राजकीय हितसंबंधांचा वापर करून त्यांनी खिचडी वापटाचे कंत्राट मिळवले होते, त्यामुळे चव्हाण यांची अटक कायदेशीर असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी उच्च न्यायालयात केला. उच्च न्यायालयात सूरज चव्हाण …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः… ईडीला अटकेचे अधिकार नाहीत
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (१६ मे) महत्त्वपूर्ण निकाल देताना, विशेष न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि त्यांचे अधिकारी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम १९ अंतर्गत मनी लाँड्रिंगच्या तक्रारीची दखल अधिकाराचा वापर करणाऱ्या ईडीला आरोपीस अटक करू शकत नाही असे स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या अटकेच्या अधिकारासंदर्भात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी …
Read More »
Marathi e-Batmya