Tag Archives: ईएसी-पीएम

देशातील जणगणनेचा पत्ता नाही, पण पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा आशियाई देशातील…

मागील पाच वर्षात नियमानुसार देशातील लोकसंख्येची जणगणना होणे आवश्यक होते. मात्र केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ही जणगणना करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने मात्र जगभरातील विशेषतः आशियाई देशातील हिंदूची लोकसंख्या किती प्रमाणात घटली याविषयीचा अहवाल नुकताच सादर केल्याची माहिती पुढे …

Read More »