Tag Archives: एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्या

पै चंद्रहार पाटील यांचा इशारा, अन्यथा आझाद मैदानात उपोषण राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली पाहिजे

१९६० पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही राज्यातील सर्वोच्च मानाची एकमेव स्पर्धा म्हणून घेतली जात होती. मात्र अलीकडे संघटनांमधील मतभेद, श्रेयवाद आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वर्षभरात तीन ते चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असून त्यामुळे कुस्तीगीरांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. “महाराष्ट्र केसरी किताबाची किंमत घटते आहे”, अशी खंत व्यक्त करत …

Read More »