महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान ९९ लाख मतदार कसे वाढले आणि भाजपाला सर्वाधिक जागा कशा मिळाल्या यावरून शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेसकडून सातत्याने निवडणूक आयोगावर सत्ताधारी भाजपावर सातत्याने टीका करत आहेत. निवडणूक आयोगाच्या या कारभाराच्या विरोधात आज महाविकास आघाडी आणि मनसेच्यावतीने सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या …
Read More »
Marathi e-Batmya