Tag Archives: धरणे आणि मोर्चे काढून सत्ता मिळत नाही

एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका, आंदोलने मोर्चे काढून सत्ता मिळत नाही शेतकरी, कष्टकरी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण सुख-समृद्धीसाठी विठ्ठल चरणी शिंदे यांनी केली प्रार्थना

आम्ही काम केले आहे, जनता पाहते आहे. आंदोलने-मोर्चे काढून सत्ता मिळत नाही; महाराष्ट्रात विकास करणाऱ्यांनाच जनता साथ देते.” राज्याच्या विकासाचा चेहरा आणि जनतेला दिलेल्या वचनांची आठवण करून देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरातून आज विरोधकांवर थेट राजकीय प्रहार केला. कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद …

Read More »