केंद्र सरकार जुन्या कर व्यवस्थेतील सर्व सवलती रद्द करून नवीन कर व्यवस्थेत रूपांतरित करू शकते, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या १ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या अर्थसंकल्पीय भाषणापूर्वी प्रसिद्ध झालेल्या एसबीआय रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे. अहवालात राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) मर्यादा ५०,००० रुपयांवरून १ लाख रुपये करण्याची आणि कलम ८०डी अंतर्गत वैद्यकीय …
Read More »जीएसटी कौन्सिलची बैठक संपन्नः या खाद्यान्न व वस्तूंकर द्यावा लागणार कर पॉपकॉर्न, फोर्टीफाईड तांदूळ आदींवर जीएसटी कर द्यावा लागणार
जैसलमेर, राजस्थान येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ५५ व्या जीएसटी GST परिषदेच्या बैठकीत विमा उत्पादनांसाठी जीएसटी GST पुनर्रचनेवर चर्चा पुढे ढकलताना कर आकारणी फ्रेमवर्कमध्ये अनेक अद्यतने सादर करण्यात आली. २१ डिसेंबर रोजी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, विमा नियामक विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) …
Read More »सीतारामण यांच्या श्वेत पत्रिकेचा पी चिदंबरम यांनी फाडला, पांढरा खोटारडेपणा…
संसदेचे हिवाळी अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे आज सुप वाजले. हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावेळी मागील सरकारच्या काळातील अर्थात युपीए सरकारच्या काळातील योजना आणि खर्चावर श्वेत पत्रिका काढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निर्मला सीतारामण यांनी युपीए काळातील …
Read More »ऑगस्टमध्ये निर्यात घटून ३४.४८ अब्ज डॉलरवर, आयातीतही घट जी २० नंतरही सर्वच गोष्टीत घट
भारताच्या निर्यातीत ऑगस्ट महिन्यात ६.८६ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. ऑगस्टमध्ये निर्यात ३४.४८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात निर्यात ३७.०२ अब्ज डॉलर होती. ऑगस्ट महिन्यात देशाच्या आयातीच्या आकड्यातही घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात देशाची आयात ५.२३ टक्क्यांनी घसरून ५८.६४ अब्ज डॉलरवर आली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये आयात …
Read More »योगी सरकारमधील महिला मंत्र्यांचा अजब सल्ला, सर्व महाग आहे, तर खायचं सोडून द्या… अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यानंतर प्रतिभा शुक्ला यांचे अजब तर्कट
काही वर्षापूर्वी देशात कांदा आणि लसणाचे दर चांगलेच वाढले. त्यावर या वाढत्या वस्तूंच्या दरावर नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अजब तर्कट मांडत मी कांदा-लसून खात नाही. त्यामुळे मला त्याच्या किंमती माहित नाहीत असे उद्धट उत्तर दिले. त्यानंतर मागील काही महिन्यांपासून संपूर्ण देशभरात टोमॅटोचे दर वाढत असताना केंद्र …
Read More »सर्वसामान्यांसाठी खुषखबरः या इलेक्ट्रॉनिक वस्तु होणार स्वस्त…या कारणामुळे छोटो टी.व्ही, मोबाईल फोनसह अनेक वस्तुंवरील जीएसटी झाला कमी
इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील भरमसाठ जीएसटीमुळे वॉशिंग मशिन, टीव्ही, फोनसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी महाग झाल्या होत्या. मात्र आजपासून भारतीयांना स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीनसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी खिसा जास्त रिकामा करावा लागणार नाही, कारण सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक, सरकारने जीएसटी दर कमी केला आहे, त्यानंतर ही उपकरणे …
Read More »केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णयः स्मॉल सेव्हिंगज् व्याज दरात उद्यापासून वाढ वर्षभरासाठी बचत खात्यात पैसे ठेवल्यास ६.९ टक्के मिळणार व्याज
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज एक परिपत्रक काढत बचत खात्यां अर्थात सेव्हिंगज् खात्यांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या ठेंवीवरील व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. विशेष म्हणजे हे नवे व्याज दर उद्या १ जुलै अर्थात उद्यापासून लागू होणार असल्याचे केंद्र सरकारकडून जाहिर करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहिर केल्यानुसार बचत ठेवींवर ४.० …
Read More »राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी शिखर संनियंत्रण समितीची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले, औद्योगिक कॉरिडॉर्सच्या गतीमान विकासावर भर
राज्यातील औद्योगिक कॉरिडॉर्संच्या विकासाला अलिकडच्या काळात प्राधान्यक्रम दिला असून तेथील विकास कामे गतिमानतेने व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. केंद्र सरकारने देशभरात विविध औद्योगिक टाऊनशिपमध्ये उद्योग समुहासाठी २३९ प्लॉट वितरित केले होते. त्यातील महाराष्ट्रात शेंद्रा-बिडकीन येथे २०० प्लॉटचे वितरण केल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी …
Read More »निर्मला सीतारमण यांचा दावा, ९ वर्षांत देशाला मोदींनी दहशतवादापासून मुक्त… मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना, देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी केले. मोदी सरकारच्या ९ वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत …
Read More »
Marathi e-Batmya