जम्मूमधील एका न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) ताब्यात घेण्यास परवानगी दिली. एप्रिलमध्ये पहलगाममध्ये २५ पर्यटक आणि एका स्थानिक व्यक्तीच्या हत्येत सहभागी असलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय, अन्न आणि इतर रसद पुरवल्याच्या आरोपाखाली रविवारी अटक करण्यात आलेल्या दोन काश्मिरी पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. पहलगामचे रहिवासी परवेझ अहमद जोथर आणि बशीर …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? भाजपा-मुस्लीम लीग का पुराना रिश्ता, मोहम्मद अली जिन्नांचा पक्ष व जनसंघाचे बंगालमध्ये युतीचे सरकार
पहलगाममध्ये ३०० किमी आत येऊन अतिरेक्यांनी निरपराध २६ नागरिकांची हत्या केली व परत गेले आणि आजपर्यंत ते सापडले नाहीत हे सरकारचे अपयश आहे. हे दहशतवादी तीनशे किलोमीटर आत आले कसे व परत गेले कसे? याचे उत्तर अमित शाह यांनी दिले नाही. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी असतानाही ती सोडली व …
Read More »जोशी, लेले, मोने कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत सांगितला पहलगाममधील रक्तरंजित घटनाक्रम हर्षल लेले म्हणाला, गोळ्या झाडल्यानंतर वडिलांचे डोकं रक्ताने माखलं
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला. यापैकी ६ जणा महाराष्ट्रातील आहेत. तर चार जण डोंबिवलीतील तीन आणि पनवेलमधील एक जणाचा तर पुण्यातील दोघांचा समावेश आहे. त्यापैकी डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेत पहलगाममधील दहशवाद्यांनी त्यांच्यासोबत घडवून आणलेला रक्तरंजित घटनाक्रम. तसेच यावेळी …
Read More »पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरील या कराराला दिली स्थगिती सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर केली घोषणा
काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी बुधवारी (२३ एप्रिल २०२५) पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. दरम्यान, सरकारने गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) दुपारी जम्मू आणि …
Read More »सुप्रिया सुळे यांची मागणी, पहलगाम प्रकरणी सर्वपक्षियांना बोलावून माहिती द्या कश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला दुर्देवी याचा करावा तेवढा निषेध कमीच
जम्मू – काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला दुर्देवी आहे. याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून आपण कितीही निषेध केला तरी तो अपुरा ठरेल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, …
Read More »पहलगाम येथील हल्ल्यामागे टीआरएफ संघटनेचा हातः कोणाशी संलग्नित संघटना लष्कर ए तैयब्बाची एक संघटना, कलम ३७० हटविल्यानंतर स्थापना झाली
कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यात, दहशतवाद्यांच्या एका गटाने पहलगामच्या बैसरन कुरणात पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यात किमान २६ पर्यटक ठार झाले. लश्कर-ए-तैयबा (LeT) ची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली. एलईटीचा सैफुल्ला कसुरी हा पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार होता, तर टीआरएफ गटाचे …
Read More »पहलगाम हल्ल्यातील तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी हल्लेखोरांमध्ये दोन काश्मिरींचा समावेश
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम कुरणात मंगळवारी (२२ एप्रिल, २०२५) दुपारी पर्यटकांची हत्या करणाऱ्या सुमारे चार ते सहा सशस्त्र दहशतवाद्यांच्या गटात दोन काश्मिरी पुरुष असल्याचा संशय आहे, असे सरकारी सूत्रांच्या हवाल्याने द हिंदूच्या संकेतस्थळाने वृत्त दिले. पुरुष पर्यटकांना लक्ष्य करून त्यांच्या धर्मावर आधारित असलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत तब्बल २६ लोक मारले …
Read More »पहलगाम येथे दहशतवाद्यांचा हल्लाः एकाचा मृत्यू तर २० पर्यटक जखमी भेळ खात खात दहशतवाद्यांनी केला हल्ला
मंगळवार दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान एकाचा मृत्यू झाला आणि २० पर्यटक जखमी झाले. जखमींपैकी किमान दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाममधील रस्त्याच्या कडेला असलेल्या बैसरन या कुरणात अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. जखमींना तातडीने रुग्णालयात पदाखल करण्यात आले आहे. “आमच्या माहितीनुसार दोन-तीन …
Read More »
Marathi e-Batmya