Tag Archives: पुर परिस्थिती

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर केंद्राकडे प्रस्ताव सादर, मदतीसाठी राज्य मागे हटणार नाही

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून घरे, शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिली. अतिवृष्टीमुळे …

Read More »