Tag Archives: फक्त दिल्लीत नको तर संपूर्ण देशात हवी

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, फटाके बंदी फक्त दिल्लीत नको तर देशभरात हवी प्रदुषणमुक्त हवेचा अधिकार सर्वांना

शुक्रवार (१२ सप्टेंबर २०२५) रोजी सर्वोच्च न्यायालयाने निरिक्षण नोंदविले की, फटाक्यांवरील बंदी केवळ राष्ट्रीय राजधानी दिल्लीपुरती मर्यादित नसावी, तर देशभरातील लोकांना प्रदूषणमुक्त हवेचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई पुढे म्हणाले की, म्हणून संपूर्ण देशासाठी एक धोरण तयार केले पाहिजे. जर फटाक्यांवर बंदी घालावी लागली तर ते संपूर्ण …

Read More »