Tag Archives: भारताचा प्रश्न नाही

दिनेश पटनाईक यांची स्पष्टोक्ती, खलिस्तानी अतिरेक्यांचा प्रश्न भारताचा नव्हे तर कॅनडाचा कॅनडातील भारतीय राजदूत दिनेश पटनाईक यांची माहिती

कॅनडातील भारताचे नवे उच्चायुक्त दिनेश पटनायक यांनी सांगितले की, कॅनडामध्ये कार्यरत असलेल्या खलिस्तानी गटांकडून निर्माण झालेला धोका हा ओटावासाठी एक घरगुती आव्हान आहे, भारतीयांसाठी नाही. सीटीव्हीला दिलेल्या एक विशेष मुलाखतीत दिनेश पटनायक यांनी भारतीय राजदूतांना गुन्हेगारी कारवायांशी जोडण्याचे आरोप फेटाळून लावले आणि ते “अनावश्यक आणि हास्यास्पद” असल्याचेही सांगितले. दिनेश पटनायक …

Read More »