खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या सर्वेक्षणानुसार, भारत-पाकिस्तान संघर्ष, वाढलेली स्पर्धा आणि उच्च चलनवाढ यामुळे मे २०२५ मध्ये उत्पादन क्षेत्रातील वाढीवर परिणाम झाला. एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ५७.६ या तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला, जरी हा क्षेत्राच्या दीर्घकालीन सरासरी ५४.१ पेक्षा जास्त होता. सर्वेक्षणातील प्रतिसादकर्त्यांनी म्हटले आहे की, “मागणीतील ताकद …
Read More »शस्त्रसंधीमुळे आयपीएलचे सामने पुन्हा सुरु होणार १६ मेपासून आयपीएल सामने पुन्हा सुरु करण्याच्या विचारात बीसीसीआय
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय १६ मे पासून इंडियन प्रीमियर लीग – आयपीएल सामने पुन्हा सुरू करण्याचा आणि स्पर्धा ३० मे पर्यंत वाढवण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आठवडाभर स्थगिती दिल्यानंतर चालू हंगाम थांबवण्यात आला होता. उर्वरित सामन्यांसाठी चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद अशी …
Read More »अंगोलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवाद सर्वात मोठा धोका दहशतवादाविरूद्ध ठोस आणि निर्णयाक कारवाई
गेल्या महिन्यात पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दहशतवादाविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची राष्ट्राची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आणि दहशतवाद हा “मानवतेसाठी सर्वात मोठा धोका” असल्याचे म्हटले. अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेन्को यांच्यासोबत नवी दिल्ली येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत, पंतप्रधान …
Read More »
Marathi e-Batmya