Tag Archives: भारत-पाक तणाव

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, त्या विद्यार्थ्यींनीची तात्काळ सुटका करा रस्टिकेट कसे करू शकता न्यायालयाचा महाविद्यालयाला सवाल

भारत-पाकिस्तान तणावावर वादग्रस्त इंस्टाग्राम पोस्ट शेअर केल्याच्या आरोपाखाली या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आणि त्यानंतर तिला काढून टाकण्यात आलेल्या १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. पुण्यातील सिंहगड अकादमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये चौथ्या सत्राची विद्यार्थिनी असलेल्या या विद्यार्थिनीने तिच्या अटकेला आणि कॉलेजमधून काढून टाकण्याच्या …

Read More »