मनोज जरांगे यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करत असताना, ही भाषा सुसंस्कृत आणि समंजस असलेल्या मराठा समाजाला शोभणारी नाही, हे लक्षात घ्यावे. मनोज जरांगे यांच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा होत आहे. मराठा समाजाची ही भाषा नव्हे. त्यामुळे आरक्षणाचा लढा …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती, कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकारीच जबाबदार १० ऑक्टोबरचा मोर्चा रद्द करावा; मुख्यमंत्र्यांची ओबीसी शिष्टमंडळाला विनंती
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला असून, बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांनाच जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्याचबरोबर, राज्यातील पूरस्थिती …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची मागणी, हेक्टरी ७० हजार आणि शेतीला नोकरीचा दर्जा द्या बीडच्या नारायण गडावरून पहिल्याच दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांची मागणीही आणि इशारा
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्यानंतर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील नारायण गडावर पहिलाच दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. तसेच या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यासाठी लढाही पुकारला आहे. मनोज जरांगे …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यात अशांतता मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही ओबीसीबाबतच्या भूमिकेवरून टीका
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबतच्या अलिकडच्या सरकारी निर्णयामुळे ओबीसींच्या हिताला बाधा पोहोचत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी करत समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचा आणि राज्यात, विशेषतः मराठवाड्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचाही विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ …
Read More »ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णयः कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी विविध महामंडळांसाठी १७५० कोटींची नवी मागणी
बोगस जात प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. बैठकीत आर्थिक मुद्द्यांवरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, समाजासाठी प्रलंबित असलेला २९३३ कोटी रुपयांचा निधी पंधरा दिवसांत वितरित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अन्न …
Read More »रोहित पवार म्हणाले, आरक्षणाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल दिल्लीलाच जावं लागेल राज्यात ओला दुष्काळ जाहीरकरण्याची गरज
राष्ट्रवादीच्या वतीने काल नाशिक शहरात महाराष्ट्रातील हिताचे प्रश्न घेऊन भव्य सरकार विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आल्या. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरलो होतो. कर्ज माफी, शेतकरी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यांच्या मोबदला मिळाला पाहिजे. अहिल्याननगर, कर्जत जामखेड मध्ये पावसामुळे मोठ नुकसान झालं आहे. पावसामुळे कांदा, सोयाबीन पिकाचं मोठ नुकसान झालं. …
Read More »छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाज मागस नसल्याचे न्यायायालयानेच सांगितलेय शासनाने काढलेल्या शासन निर्णयात अनेक चुका
मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला यश मिळाले. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या अनेक मागण्या सरकारने मान्य करत राज्यात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय काढला, मात्र आता सरकारच्या या निर्णया बाबत ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला असून मराठा समाज मागास नाही असं न्यायालयानेच सांगितले असल्याची आठवण करून देत त्यामुळे मराठ्यांना …
Read More »छगन भुजबळ यांचे आवाहन, शासन निर्णयाचा अभ्यास सुरू, तूर्त तरी उपोषणे थांबवा ज्येष्ठ विधीज्ञांची मदत घेऊन सरकारने काढलेल्या शासन निर्णयाचा अभ्यास करून पुढील पावले उचलणार
मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात सरकारने जो शासन निर्णय जारी केला आहे. त्याबद्दल आणि त्या शासन निर्णयामध्ये लिहिलेल्या काही वाक्य, काही शब्दाबद्दल संभ्रम आहेत यासाठी आम्ही जेष्ठ विधीज्ञांशी चर्चा करत आहोत. सध्या सुरू असलेला गणेशोत्सव पाहता आपल्या आंदोलनामुळे कुठेही कायदा व्यवस्था बिघडू नये यासाठी ओबीसी समाजाने आंदोलने अथवा उपोषणे स्थगित …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका, निर्णयावर टीका करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करा ब्रिटीश काळातील नोंदी हैद्राबाद गॅझेटमध्ये
मराठा समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णयाचे खरे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून,या निर्णयाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धोका नाही.न्या.शिंदे समिती आणि कायदे तज्ञाशी चर्चा करून निर्णयाच्या मjeOeसूद्याला अंतिम स्वरूप देण्यात आले.मात्र निर्णयावर टिका करण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. मंत्रीमंडळाच्या उपसमीतीने …
Read More »मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्यावर टीका यापुढेही मराठा समाजासाठी काम करतच राहणार
मागील पाच दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले होते. तसेच मागील तीन-चार वेळेप्रमाणे राज्य सरकार ठोस निर्णय न घेता मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसणार का अशी चर्चा सुरु होती. मात्र राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नुसत्याच ऐकून नाही घेतल्या तर …
Read More »
Marathi e-Batmya