‘भारतीय नौदलाचे जनक’ छत्रपती शिवाजी महाराज यांचे धैर्य, शौर्य, पराक्रम, अलौकिक कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातले पहिले आरमार स्थापन करुन दाखवलेली दूरदृष्टी सर्वांना कळावी. त्यातून प्रेरणा घेऊन भावी पिढी नौदल, नौवहनसेवेत यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ८३ फुट उंचीचा भव्य पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर …
Read More »जयंत पाटील यांची खोचक टीका, सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प; सर्वसामान्य लोकांची थट्टा गाडीतून फिरणाऱ्यांसाठी असंख्य पूल पण एसटी, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकडे दुर्लक्ष
आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा केल्या आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची टीका या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राची …
Read More »पहिल्यांदाच विधानसभेत आलेल्या हेमंत रासने यांना अजित पवार यांनी दाखविली जागा चूकून विरोधी बाकावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत रासने नंतर मात्र सत्ताधारी बाकावर
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत अनेक नव्या चेहऱ्याच्या उमेदवारांना संधी मिळाली. त्यात पुण्यात काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा पराभव करून विजय मिळविलेले हेमंत रासने हे यंदाच्या निवडणूकीत विजयी झाले. हेमंत रासने हे वास्तविक पाहता भाजपाच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडूण आलेले. तसेच त्यांची विधानसभा सभागृहातही पहिल्यांदाच हजर राहिलेले. मात्र चुकून विधानसभेत मोकळ्या …
Read More »अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची विधानसभेसाठी ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर ६ नव्या चेहऱ्यांना संधी, ३२ विद्यमान आमदारांना संधी त्यामध्ये ९ मंत्र्यांचा समावेश...
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये विद्यमान ३२ आमदारांना आणि नव्या ६ जणांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान उर्वरित उमेदवारांची यादी उद्या प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अर्जुनी मोरगाव येथून राजकुमार बडोले, इगतपुरीमधून हिरामण …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण… कोल्हापूर येथे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ
आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याच्या भावनेतून राज्यातील सर्व धर्मींयातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दूरदृश्य …
Read More »
Marathi e-Batmya