Tag Archives: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही राहुल गांधींनी ढिगभर पुरावे देऊनही निवडणूक आयोगाकडून शून्य कारवाई, निवडणूक आयोग झोपेचे सोंग घेत आहे.

भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सरकारच चोरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एक बॉम्ब टाकून भाजपा व निवडणूक आयोग लोकशाहीचा खून कसा करत आहेत हे देशाला दाखवून दिले. हरियाणात मतचोरी कशी केली याचे एक एक पुरावे देऊन निवडणूक आयोगाला नागडे केले पण निर्लज्जम …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच मतांची भरघोस वाढ पाच महिन्यात मतदार यादीत ८ टक्के तर बुथवर २०-५० टक्के वाढ

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी आणि मतदानाच्या दिवशी एकूण मतदारांच्या संख्येत झालेली वाढ याबाबत एकूणच संशयकल्लोळ आहे. त्यावरून काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एकूण निवडणूकीच्या कामावरून आक्षेप घेत, संपूर्ण महाराष्ट्राची मतदारसंघ निहाय मतदार यादी आणि मतदानाच्या दिवशीची सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली. तसेच यासंदर्भात न्यायालयात याचिका …

Read More »

राहुल गांधी यांच्या मागणीवर निवडणूक आयोग म्हणते, गोपनियतेचा भंग होतो सीसीटीव्ही फुटेज देण्यास कायदेशीर अडचण

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांच्या वेबकास्टिंगचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करताना गोपनीयता आणि कायदेशीर बाबींचा उल्लेख केला, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने जिंकलेल्या महाराष्ट्र निवडणुकीत धाडस झाल्याचे गांधी यांनी वारंवार सांगितले होते. “कोणत्याही गट किंवा व्यक्तीने मतदारांची ओळख पटवणे सोपे होईल असे …

Read More »

काँग्रेसच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत मतदारसंख्या वाढली असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करत ही विधानसभा निवडणूक एकप्रकारची मॅच फिक्सिंग होती असा आरोप केला. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनीही निवडणूक आयोगावर आरोप केले होते. मात्र काँग्रेसच्या निवडणूक आयोगावरील आरोपाला भाजपाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. तर भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये ‘बटेंगे तो कटेंगे’वाल्या देवेंद्र फडणविसांनी ‘भारत जोडो’वर बोलू नये, भाजपाची विचारसरणीच विभाजनवादी

भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या संगनमताने विधानसभा निवडणुकीत गडबड घोटाळा केला आहे. बोगस मतदार याद्या बनवूण, मतांची चोरी करून भाजपा सत्तेत आली आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर लगेच काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह हा घोटाळा कसा केला गेला याची मांडणी केली आहे पण निवडणूक आयोग समाधानकारक उत्तरे देत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची खोचक टीका, राहुल गांधी… फडणवीस यांचा लेख हास्यास्पद राहुल गांधी यांच्या प्रश्नांना भाजपा का उत्तर देतेय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पण त्याची मिरची मात्र भाजपाला लागली. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत, त्याची उत्तरे त्यांनी देणे अपेक्षित असताना भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून उत्तरे दिली आहेत. फडणवीस यांचा लेख …

Read More »

राहुल गांधी यांच्या लेखातील आरोपावर निवडणूक आयोग म्हणते, प्रतिकूल निकाल…बदनामी अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी सूत्रांकडून काऊंटर

देशातील लोकसभा निवडणूकीनंतर सहाच महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूकीत जाहिर झालेल्या आकडेवारीपासून ते भाजपाला मिळालेल्या विजयाबाबत सर्वत्र आश्चर्य सर्वचस्थरातून व्यक्त करण्यात आले. याशिवाय अनेक गोष्टींबाबत संशय व्यक्त करण्यात येवू लागला. यासंदर्भात काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अनेक विषयांबाबत माहिती मागितली. पण त्याबाबत निवडणूक आयोगाकडून काँग्रेस पक्षाला मागितलेली माहिती अद्याप दिली नाही. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, विधानसभा निवडणुकीतील फिक्सिंगची चौकशी का करत नाही? निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भाजपाचे अमित शाह व देवेंद्र फडणवीस का देतात? निवडणूक आयोग गप्प का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. अचानक वाढलेले मतदान हे अनौरस, बोगस असल्याने काँग्रेस पक्षाने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली पण चौकशी काही केली जात नाही. राहुल गांधी यांनी संसदेत व संसदेबाहेरही हा प्रश्न लावून धरला आहे. आज देशभरातील प्रमुख …

Read More »

राहुल गांधी यांचा सवाल, महाराष्ट्रात मतदारांपेक्षा मतदान जास्त कसे पहिल्यांदाच राहुल गांधी शिवसेना उबाठाचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे एकत्रित पत्रकार परिषदेला सामोरे

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांच्याकडून त्यांच्या मतदारसंघासह राज्यातील सर्वच मतदार संघातील निवडणूक निकालाबाबत संशय उपस्थित करण्यात येत आहे. तसेच पुर्ननिवडणूकीची मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाकडून यासंदर्भात सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच भाजपाला मिळालेल्या …

Read More »

आर्यनलँड निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साधला संवाद

आर्यनलँड देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला. जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात विधानसभा सार्वत्रिक …

Read More »