विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महायुतीला सत्तेत पुन्हा एकदा स्थान मिळावे याकरिता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली. मात्र निवडणूक होताच माझी लाडकी बहिण योजनेच्या मानधनात वाढ होणार की नाही यावरून शंका उपस्थित करण्यात येऊ लागल्या. त्याचबरोबर ही योजना अशीच पुढे राहणार का कि त्यातही छाणनी करण्यात येणार का यासह अनेक …
Read More »एकनाथ शिंदे यांची मान्यता, अमृत योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवलीसाठी ३५७ कोटींचा निधी नव्याने समाविष्ट २७ गावांना होणार सुरळीत पाणी पुरवठा
कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन व …
Read More »विरोधकांचा सवाल, ते पलंग कोणासाठी : तर मुख्यमंत्री म्हणाले, जमिनीवर झोपणार काय पाच पैकी एक पलंग गायब चार पलंग बाहेर व्हरांड्यातच
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यात मोठी खळबळ माजलेली आहे. त्या हत्येचा मास्टर माईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला ज्या पोलिस कस्टडीत ठेवण्यात आले आहे, त्या पोलिसांनी पलंग मागविल्याचा आल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यावर प्रत्युत्तरा दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तपास आधिकारी काय …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, ‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा’ वापर मंत्रालयातील सुरक्षेसाठी करा मंत्रालय सुरक्षेचा घेतला आढावा
राज्याच्या काना- कोपऱ्यातून कामाच्या पूर्ततेसाठी नागरिक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. परिणामी, मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारीवृंद यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षा अबाधित देखील अबाधित रहावी, यासाठी कृत्रिम बुद्धमतेचा उपयोग करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, आता एसआयटी नंतर काय सीबीआय सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त
देवेंद्र फडणवीस तुमचं पोलीस खातं पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर संताप व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, …
Read More »अंबादास दानवे यांची मागणी, खासगी बसेस खरेदी स्थगितीची अधिकृत सूचना काढा भाडेतत्वावरील बस खरेदीच्या नावाखाली सरकारला लुटण्याचा प्रयत्न
राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाकडून १३१० खासगी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री यांनी स्थगिती देऊन चौकशी करण्याचे वृत्त प्रकाशित झाले असले तरी याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत सूचना काढली नाही. त्यामुळे सरकारने या बसेसच्या स्थगिती व चौकशीबाबत अधिकृत सूचना काढावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. पुढे बोलताना अंबादास …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा दुर्गम, नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र विविध स्तरांवर प्रयत्नशील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला गडचिरोली दौरा हा येथील नागरिकांच्या आयुष्यात सुख-समाधान आणण्यासह सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून व्यक्त …
Read More »पुन्हा एकदा राज्य सरकारची प्रविण दरेकर यांच्या मुंबै बँकेवर खास मर्जी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्यांसाठी मुंबई जिल्हा बँकेत खाते उघडण्यास मान्यता
२०१४ साली राज्यात सत्तास्थानी विराजमान झालेल्या फडणवीस सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने सरकारी बँकाना वगळत भाजपाचे विधान परिषदेतील नेते प्रविण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै जिल्हा बँकेत वेतन खाते काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आणि शिक्षकांच्या संघटनेने फडणवीस सरकारचा तो निर्णय रद्दबातल ठरविल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील मुख्यमंत्री …
Read More »आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयः महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील सुधारणा विधेयक
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे ४ हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. यामुळे छोट्या आणि अल्प भूधारक …
Read More »मंत्रिमंडळाचा निर्णयः सर्व समाज विकास महामंडळे एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणणार… व्यक्तीला आधार, तसा आता पायाभूत सुविधा प्रकल्पाला सुद्धा युनिक आयडी
आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी असतो, तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपस्थित होते. अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकास कामे करतात. त्यातून …
Read More »
Marathi e-Batmya