Tag Archives: म्हणून भाजपा सतत निवडणूक जिंकतेय

असदुद्दीन ओवैसी यांची स्पष्टोक्ती, म्हणून भाजपा सतत निवडणूका जिंकतेय भाजपाने हिंदू मतांना एकत्रित केले, विरोधी पक्ष अपयशी ठरला

विरोधी पक्ष अपयशी ठरल्यामुळे आणि त्यांनी हिंदू मतांना एकत्रित केल्यामुळे भाजपा सातत्याने निवडणुका जिंकत आहे, असे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगत मोदीविरोधी मतांमध्ये कपात करण्याच्या सूचनांना नकार दिल्याचा दावाही यावेळी केला. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत एमआयएमआयचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, तुम्ही माझ्यावर …

Read More »