Tag Archives: राज्याचा निकाल ९१.८८ टक्के

बारावी परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण मुलांपेक्षा ५ टक्के मुलींची संख्या जास्त राज्याचा निकाल ९१.८८ टक्केः यशस्वी विद्यार्थ्यांचे मंत्री दादाची भुसे यांच्याकडून अभिनंदन

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा ११ फेब्रुवारी …

Read More »