Tag Archives: राज ठाकरे

ऱाज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या बेरजेच्या राजकारणानंतर पवार कुटुंबियाचे एकंत्रीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठीचे राजकारण

महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच एका राजकीय थरारनाट्यासारखे राहिले आहे; जेव्हा तुम्हाला वाटते की कथानक स्थिर झाले आहे, तेव्हा एक अनपेक्षित वळण सर्व काही उलथून टाकते. विशेषतः निवडणुकीचा हंगाम हा नाट्यमयता अधिकच वाढवतो. महत्त्वाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, निवडणुकीच्या चिंतेने असे काही साध्य केले आहे जे …

Read More »

अखेर मनसे-शिवसेना उबाठा युतीवर शिक्कामोर्तब, महापौर मराठीच आणि आमचाच ठाकरे बंधूंनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

मुंबईचे लचके तोडण्याचे मनसुबे दिल्लीतून पाहिले जात आहेत. त्यामुळे आता भांडत राहिलो तर मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान ठरेल. यासाठी कर्तव्य म्हणून एकत्र आल्याचे सांगत शिवसेना उबाठा आणि मनसेने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी युती झाल्याची घोषणा केली. दरम्यान, मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार असा निर्धार करीत ठाकरे बंधूंनी …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, दुबार मुस्लीम मतदारांकडे मनसे, मविआचे दुर्लक्ष सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सज्जड पुराव्यांनिशी केला मविआच्या असत्यकथनाचा भांडाफोड

राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लीम दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही व्होट जिहादचे दुखणे जडले आहे, असा घणाघात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना आशिष शेलार …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सवाल भाजपाच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे की काय ? निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा

आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष …

Read More »

राज ठाकरे यांचे सत्याचा मोर्चावेळी आदेश, दुबारवाले दिसले की त्यांना फटकावा आणि मगच… नोंदणीकृत मतदारांपेक्षा दुबार वाल्यांची नावे सर्वाधिक

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान ९९ लाख मतदार कसे वाढले आणि भाजपाला सर्वाधिक जागा कशा मिळाल्या यावरून शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेसकडून सातत्याने निवडणूक आयोगावर सत्ताधारी भाजपावर सातत्याने टीका करत आहेत. निवडणूक आयोगाच्या या कारभाराच्या विरोधात आज महाविकास आघाडी आणि मनसेच्यावतीने सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा इशारा, आता अॅनाकोंडाला बंद करण्याची वेळ आलीय मत चोरीच्या विरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरे न्यायालयात जाणार

निवडणूक आयोग केंद्रातील सत्ताधाऱ्यांना मतचोरीच्या माध्यमातून बोगस मतदारांची नावे घसडवून मतचोरी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी करत मतचोरीचा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर मतचोरीच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या सत्याचा मोर्चा आज काढला. या मोर्चाला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज …

Read More »

दिवाळीचा गोडवा जपत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भाऊबीज एकत्र भाऊबीज निमित्त ठाकरे कुटुंबिय एकोप्याने साजरा केला

महाराष्ट्राच्या राजकारणा ठाकरे कुंटुंबियाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्या ठाकरे कुटुंबियांमधील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावे म्हणून राज्यातील ठाकरे प्रेमींची इच्छा होती. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकियदृष्ट्या एकत्र येत तशी घोषणाही केली. त्याचबरोबर आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तशी अधिकृत …

Read More »

राज ठाकरे यांचा आरोप, महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये ९६ लाख खोटे मतदार घुसवले निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या मदतीसाठी केले कृत्य

दिवाळी सणाच्या तिसऱ्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज रविवारी मनसे कार्यकर्त्यांचा आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले की, २०१८ साली मी निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे मी ईव्हीएम मशिन्सबाबत शंका उपस्थित केली होती. परंतु त्यावेळी कोणी आपल्या म्हणण्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. त्यानंतर आज निवडणूक आयोगाच्या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, तक्रार करण्यासारखे काही घडलेले नाही इंडिया आघाडीत मनसेचा अद्याप प्रस्ताव नसल्याने भाष्य करण्याचा प्रश्न नाही

निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्दयाचा पाठपुरावा करत आहे, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, यासाठी हे शिष्टमंडळ गेले …

Read More »

सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी, मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करा, मगच निवडणुका घ्या मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना भेटून केली मागणी

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला होता. याच चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर निवडणुका पारदर्शक होणार नाही. त्यामुळे सदोष मतदार याद्यांची तपासणी करून त्या दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज …

Read More »